viralnews mumbai

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी असंतोष व्यक्त केला आहे. एकाने कमेंट केली की,”हेल्मेटचा स्ट्रॅप नाही लावला तर हेल्मेटचा शुन्य फायदा आहे.” दुसऱ्याने म्हटले की, अशा बेसावध कार चालकावर व त्याच्या मालकावर कठोरात कठोर कारवाई करा आणि त्याची गाडी जप्त करा. कोणाचा जीव गेला तरी त्यांना त्याच्याशी काही घेणे देणे नाही, त्यांची वागणे कधीच बदलणार नाही.” तिसऱ्याने कमेंट केली की,” बाईकवाले कसेही गाडी चालवतात, स्वतःचा रस्ता असल्यासारखा, ज्यांच्यामुळे असे अपघात होतात.” आणखी एकाने म्हटले,”मला माहित आहे 100% चुक कारचालकाची आहे पण स्कूटीवाला बागेत गाडी चालवत आहे का?”